वैजापूर तालुका नेहमीच दुष्काळ ग्रस्त म्हणुन ओळखला जातो. नेहमीच वैजापूर तालुकयात पाणी व चारा हे प्रश्न भेडसावत असतो . या वर्षी सुद्धा हा प्रश्न कायम आहे . वैजापूर तालुकयात पावसाळा सुरु असतांना ग्रामीण भागात १८ टँकर ने पाणी पुरवठा होत आहे . वैजापुरात १६५ खेडी आहे परंतु बरीच खेडी हा पाणी विनाच आहे गावात पाणीच नाही त्यामुळे नागरिकांना पाणी साठी भटकंती करावी लागत आहे .
Friday, September 13, 2019

वैजापुरात भर पावसाळयात पाणी टंचाई
Tags
# Vaijapur
Share This
About Kiran Rajput
Vaijapur
Labels:
Vaijapur
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
Kiransingh Rajput
No comments:
Post a Comment