महाराष्ट्रात २१ तारखेत मतदान होणार आहे. २४ ला निकाल येणार आज वैजापूर सह तालुक्यात पावसाने सर्वे दुर आपली धार धरून ठेवलीआहे . २१ ला मतदान आहे त्या मुळे २० ला निवडणूक आयोग कर्मचारी प्रत्यकी बूथ वर जाणार यात शंका नाही . परंतु ज्या मार्गावरून जाणार तो रस्ता जर पूर्णपणे पावसाच्या धारे ने माखलेला असेल तर. निवडणूक आयोगाचे कर्मचारी एक प्रश्न मनात बोलतील का खरच वैजापूर तालुक्यचा विकास झाला का ?
Sunday, October 20, 2019

वैजापूर निवडणूक आयोगाचे कर्मचारी एक प्रश्न मनात बोलतील का ?
Tags
# Vaijapur
Share This
About Kiran Rajput
Vaijapur
Labels:
Vaijapur
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
Kiransingh Rajput
No comments:
Post a Comment