दिव्यांगांचा(अपंग)सन्मान करून त्यांना सन्मानाने जगात यावे म्हणून त्यांना शासनाने व समाजाने सन्मानाची वागणूक देणे ही काळाची गरज आहे,असे प्रतिपादन समाजकार्यकर्ते व स्वछतादूत धोंडिरामसिंह राजपूत यांनी शुक्रवार(दि०३)रोजी जागतिक दिव्यांग दिनी संकट मोचन हनुमान मंदिर समोर दोन्ही पायांनी
अधू असलेले कारभारी रिठे यांचा सन्मान करताना केले,कारभारी रिठे ३की,मी तिडी येथून हाताने तीन चाकी सायकल चालवीत येतात व मंदिर समोर बसून भक्त भाविकांना कपाळावर ओम टिळा लावून जि दक्षिणा मिळेल त्यावर आपला व पत्नीचा उदरनिर्वाह
देशाचा सन्मान आहे"दिव्यांगना सर्वतोपरी सहकार्य करून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न
No comments:
Post a Comment